पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार
पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केल्याच्या रागातून कोयत्याने सपासप वार केल्याची घटना वडारवाडी येथील हेल्थ कम्प येथे घडली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
View Articleअपघातानंतर एक्स्प्रेस वे ठप्प
अमृतांजन पॉइंटला मिनी बसचा किरकोळ अपघात आणि त्यानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे सोमवारी रात्री दोन तासांसाठी ठप्प झाला.
View Articleपालिकेचे दाखले-परवाने बेकायदा
कायद्याचा बडगा दाखविणा-या पुणे महापालिकेकडूनच बेकायदा जन्म-मृत्यूचे दाखले आणि विविध परवाने दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महापालिकेला दाखले आणि परवान्यांचे सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या...
View Articleतुंगार्ली धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह २४ तासांच्या प्रयत्नानंतर शोधण्यात यश आले आहे. शिवदुर्ग मित्र अँन्ड ट्रेकिंग अडव्हेंचर क्लब आणि तळेगावातील एनडीआरएफच्या जवानांनी हा मृतदेह शोधून...
View Articleप्राधिकरणात नगरभूमापन व्हावे
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामधील सर्व पेठांच्या मंजूर ले-आऊटमध्ये नगरभूमापन व्हावे, अशी मागणी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
View Article'महाराष्ट्र टाइम्स' कोल्हापुरात दाखल
पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा असलेला 'महाराष्ट्र टाइम्स' मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरपाठोपाठ कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी दाखल झाला असून, कोल्हापूरवासींनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
View Articleढोरेने पोलिसांना चिथावलं होतं!
जुन्नर येथे एका महिन्यांपूर्वी दौलत पारगे या व्यक्तिचा खून केल्यानंतर कुख्यात गुंड बाळू ढोरे याने आंबेगाव पोलिसांना फोन करून चिथावले होते, असे आता सांगण्यात येत आहे. पारगेचा खून केला असून एक वर्षांनंतर...
View Articleकाळ आला होता...पण वेळ नाही...
लोणावळ्याजवळील दुधीवरे खिंडीतील दरीत उलटलेली कार दरीतील वेलांना अडकल्याने मोठा अनर्थ टळला. काळ आला होता, परंतू वेळ नव्हती. कारमधील परिवाराच्या जीवनाचा वेल मजबूत म्हणून निसर्गाच्या वेलांनी त्यांचा जीव...
View Articleपक्ष स्थापन करणार नाही!- अण्णा
लोकपाल विधेयक मंजूर करण्यास टाळाटाळ करणा-या केंद्रातील सत्तारुढ काँग्रेस पक्षावर अण्णा हजारे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. पक्ष स्थापन करणार नाही व कधीही निवडणूक लढविणार नाही, असे अण्णांनी जाहीर...
View Articleपुणेकरांचा पाण्यावरील हक्क जाणार?
शहरास पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये ७५ टक्के साठा झाल्यानंतर शेतीला पाणी सोडण्यात येत आहे. पण गेले सहा महिने पुणेकर मात्र पाणीकपातीचे चटके सोसत आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर पुणेकरांचा भविष्यात दोन...
View Articleपश्चिम घाटात... समिती पे समिती !
ज्येष्ठ पर्यावरण शास्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीच्या शिफारसी वादग्रस्त ठरल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अहवालाचा फेरविचार करण्याचा...
View Articleकंत्राटदाराने थाटले पालिकेतच कार्यालय
बेकायदा जन्म-मृत्यूचे दाखले आणि विविध परवाने देण्यासाठी नेमलेल्या ‘न्याती इन्फोसिस’ या कंत्राटदारावर महापालिकेची किती मेहेरनजर आहे, याचे आणखी काही प्रताप उघड झाले आहेत. या खाजगी कंत्राटदाराने महापालिका...
View Articleकोंढवा कत्तलखाना खासगीकरण : बासनात
कोंढव्यातील कत्तलखान्याचे अत्याधुनिकीकरण करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीने दप्तरी दाखल केला. या निर्णयामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसवर नामुष्कीची पाळी आली, तर...
View Articleसंगीत नाटकांचा समावेश विद्यापीठातील अभ्यासक्रमात हवा
‘महाराष्ट्राला वैभवशाली, समृद्ध संगीत नाटकांची परंपरा लाभली आहे; परंतु सध्या संगीत नाटकाला खड्यासारखे वगळले जाते. राज्यातील विद्यापीठांमध्ये संगीत नाटकांचा अभ्यास केला जात नाही’, अशी खंत व्यक्त करून...
View Articleअफवा पिकविणारे चौघे ताब्यात
आसाम येथील हिंसाचारानंतर एसएमएसद्वारे अफवांचे पिक पसरविणाऱ्या चार संशयितांना गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अटक केली. या प्रकरणी लष्कर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात या आरोपींना अटक...
View Articleधरणातून पाणी घेऊनही कपातीचे तुणतुणे
शहरातील पाणीकपातीच्या नावाने ओरड होत असतानाच महापालिका गेले काही दिवस खडकवासला धरणातून दररोज साडेअकराशे दशलक्ष लिटर पाणी उचलत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे विस्कळीत पाणी पुरवठ्याला...
View Articleवीज नियामक आयोग ३ रा सदस्य मिळणार
राज्य वीज नियामक आयोगाच्या तिस-या सदस्याची नियुक्ती येत्या सहा महिन्यांच्या आत करण्यात येईल, अशी हमी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर दिली आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे रिक्त असलेली...
View Articleप्रबोधन संमेलनाचे शुक्रवारी आयोजन
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राच्या नवनिर्माणात यशवंतरावांचे योगदान आणि...
View Articleशिवाजीनगर, लोहगावलाही प्रीपेड रिक्षा सेवा होणार
वाहतूक पोलिस आणि ‘आरटीओ’च्या पुढाकारातून पुणे रेल्वेस्टेशनवर सुरू झालेल्या प्रीपेड रिक्षा योजनेला प्रवाशांकडून मोठा मिळू लागल्याने शिवाजीनगर बसस्थानक आणि लोहगाव विमानतळावर ही योजना राबविण्यासाठी पावले...
View Articleमुंबईतील बैठकीत ठोस तोडगा नाही
पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांना धक्का न लावता कारवाईची मोहीम सुरुच ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे...
View Article