लोकपाल विधेयक मंजूर करण्यास टाळाटाळ करणा-या केंद्रातील सत्तारुढ काँग्रेस पक्षावर अण्णा हजारे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. पक्ष स्थापन करणार नाही व कधीही निवडणूक लढविणार नाही, असे अण्णांनी जाहीर केल्याने पक्ष स्थापनेसाठी गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या टीम अण्णाला पुन्हा दणका बसला आहे.
↧