९७ शाळांचा भोपळाही फुटला नाही
दहावीच्या निकालात राज्यातील तब्बल ९७ शाळांना भोपळाही फोडता आलेला नाही. दोन हजार २१६ शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत लागला आहे. शंभर टक्के निकाल पटकावलेल्या शाळांची संख्या दोन हजार ४५६ आहे.
View Articleनिकालाचा 'डेटाबेस' देण्याची बोर्डाची तयारी
दहावीच्या ऑनलाइन मार्कलिस्टच्या विश्वासार्हतेवरून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत केंदीय प्रवेश समिती साशंक असेल, तर मुंबईप्रमाणेच पुण्यातही निकालाचा सर्व डेटाबेस समितीला उपलब्ध करून देण्याची...
View Articleफार्मसीतील करिअर विषयी सेमिनार
फार्मसीमधील करिअर संधी काय आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च या संस्थेतर्फे १५ आणि १६ जून रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleब्लॉक अध्यक्ष विरुद्ध युवक काँग्रेस
खासदार कलमाडी आणि आमदार निम्हण यांच्या समर्थकांच्या वादामध्ये आता काँग्रेसमध्ये ब्लॉक अध्यक्ष विरुद्ध युवक काँग्रेस अशी लढाई सुरू झाली आहे. ब्लॉक अध्यक्षांनी शहराध्यक्ष अभय छाजेड यांचे समर्थन...
View Articleकलमाडींचा केविलवाणा प्रयत्न
खासदार सुरेश कलमाडी यांच्या महापालिका भेटीवरून शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आपली गेलेली पत पुन्हा मिळविण्याचा कलमाडी यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका आमदार...
View Article... अन् सर्जा-राजाची जोडी तुटली!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जुंपलेल्या मानाची बैलजोडी सर्जा-राजा, यांच्यातील सर्जा या बैलाचा बुधवारी दुपारी अचानक मृत्यू झाल्यामुळे काही काळ पालखी सोहळा थांबवावा लागला. अर्ध्या तासातच...
View Articleविश्वविक्रमवीर श्रीया
पाच वर्षाच्या श्रीया राकेश देशपांडे हिने लिंबो स्केटिंगमध्ये तब्बल २६ 'सुमो' गाड्यांखालून १५८ फूट दोन इंच अंतर केवळ तेवीस सेकंदात पार करत नवीन विश्वविक्रम केला आहे.
View Articleसिनेमाचा डिझायनर!
प्रॉडक्शन डिझाइन हा सिनेमाच्या निमिर्ती प्रक्रियेमधला सर्वांत महत्त्वाचा घटक. हॉलिवुडमधली ही कल्पना आता मराठीतही अंमलात आणण्याचा प्रयत्न होतोय. याविषयी...
View Articleपिंपरी गावात जलवाहिनी फुटली
पिंपरी गावातील मुख्य जलवाहिनी बुधवारी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार घडला. अनेक झोपड्या आणि दुकानांमध्ये पाणी शिरले.
View Articleगड- किल्ल्यांची विकृती थांबवा
'गड- किल्ले, संस्कृती, इतिहासांच्या पानांचे, चरित्रांचे होणारे विकृतीकरण आता थांबवा,' असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी येथे केले. त्याच वेळी प्राण्यांच्या विविध जाती नष्ट होत असल्याचा...
View Articleगावांची जैवविविधता होणार 'रजिस्टर'
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी गावपातळीवर काम करणा-या गावक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र जैवविविधता मंडळातर्फे प्रत्येक गावाचे 'बायोडायव्हसिर्टी रजिस्टर' तयार करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील...
View Articleवारक-यांसाठी पालिकेतर्फे निवास व्यवस्था
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या बुधवारी शहरात येणार असल्याने, त्यानिमित्त पालिकेने १६ शाळांमध्ये वारक-यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे.
View Articleपीवायसीला विजेतेपद
पीवायसी हिंदू जिमखाना संघाने स्टेडियम क्लब आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमी ब संघावर २ विकेट्सने मात केली.
View Articleअकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून
अकरावी केंदीय प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून (१४ जून) प्रारंभ होत असून, १९ जूनपर्यंत दहा ते चार या वेळेत शहरातील सर्व ज्युनिअर कॉलेज व उच्च माध्यमिक शाळांमधून प्रवेश अर्ज मिळणार आहेत.
View Articleठेकेदाराविरुद्ध करा तक्रार
शहरातील चारचाकींसाठी 'पे अँड पार्क' योजना राबविल्या जाणा-या रस्त्यांवर ठराविक दरांपेक्षा जादा दर आकारला जात असेल, तर ठेकेदाराविरुद्ध थेट पालिकेकडे तक्रार करा. जादा दर आकारणीच्या तक्रारी वारंवार येत...
View Articleजमीन मोजणीतील विलंब कमी होणार
ई-मोजणीमुळे हवेली तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी दाखल झालेल्या प्रकरणांची 'झिरो पेंडन्सी' अशक्य झाल्याने ही प्रलंबिता कमी करण्यास दहा नवीन भूकरमापक भरण्याचा निर्णय जमाबंदी आयुक्त चंदकांत दळवी यांनी...
View Articleपालखीनिमित्त वाहतुकीत बदल
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या निमित्ताने शहरातील वाहतूक व्यवस्थेत १५ जूनपर्यंत बदल करण्यात आले आहेत.
View Articleपहिल्याच दिवशी गिरवणार धडे
जिल्हा परिषदेकडे यंदा चार दिवस आधीच पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली असून, ती तालुकानिहाय गटशिक्षण अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. पुढील दोन दिवसांत सर्व पुस्तके उपलब्ध होतील. त्यामुळे यंदा शाळेच्या...
View Articleदारुस पैसे न दिल्याने पत्नीस पेटविले
दारू पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही म्हणून पत्नीला पेटवून दिल्याचा प्रकार आळंदी रोड येथे घडला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
View Articleचौदा वर्षांचा लढा यशस्वी
मंजूर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा घराचा ताबा देताना कमी जागा दिलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गेली १४ वर्षे लढत देणा-या ग्राहकाचा लढा अखेर यशस्वी झाला. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बांधकाम...
View Article