Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी रिसॉर्ट्स, हॉटेल हाउसफुल

स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा-खंडाळा परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि निवासस्थाने, फार्महाउस हाउसफुल झाली आहेत. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लोणावळा-खंडाळा परिसरातील...

View Article


कारवाईबाबत प्रशासन ठाम

हायकोर्ट आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासन ठाम राहणार असल्याचे मंगळवारी (१४ ऑगस्ट) स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही...

View Article


प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी करा

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी असलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

View Article

तेंडुलकर, शिर्के यांना मानपत्र

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत...

View Article

लातूर शांत झाले!

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाल्याची बातमी टीव्हीवर झळकली आणि लातूर शहरावर शोककळा पसरली. वृत्त खरे असल्याचे देशमुख यांच्या ‘आशियाना’ या बंगल्यावरून कळले, तेव्हा लातूर शहर आणि बाभळगावमधले...

View Article


बाभळगावची गढी कोसळली

बाभळगाव हे विलासरावांचे जन्मगाव. १९७४मध्ये बाभळगावचे सरपंच होण्याचा मान विलासरावांना मिळाला. सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास मी पाहिला आहे; अनुभवला आहे....

View Article

लातूरकर शोकाकुल

लातूर जिल्ह्यातील तळागाळातील जनतेत स्वतःचे स्थान निर्माण निर्माण करणाऱ्या विलासराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंगळवारपासूनच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली होती.

View Article

विलासराव अनंतात विलीन

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांना लाखोंच्या संख्येने जमलेल्या शोकमग्न जनसागराने बुधवारी अखेरचा निरोप दिला. पंचक्रोशीतील तमाम जनता आपल्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी...

View Article


ईशान्येकडील नागरिकांचे मन वळविण्यात यश

ईशान्य भारतीय नागरिक सध्या पुणे सोडून जाण्याच्या मनस्थितीत असतानाच त्यांच्यापैकी काहींचे मन वळवून त्यांना पुण्यातच थांबविण्यामध्ये दत्तवाडीतील साने गुरूजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.

View Article


ईशान्येतील नागरिकांना पुण्यात त्रास होणार नाही

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खासदार वंदना चव्हाण यांनी ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यांना पुण्यात राहताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार...

View Article

ITI मध्येही आता डिजीटलायझेशनचे वारे

गंजलेली यंत्रसामग्री आणि जुनाट तंत्रज्ञान अशी ओळख असलेल्या आयटीआयमध्येही आता ई-लर्निंग, डिजीटल लायब्ररी आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच, राज्यातील सर्व आयटीआयचे ‘नेटवर्किंग’ करण्यात येणार असून त्या...

View Article

डॉक्टरांकडून विमा कंपनीला ५५ लाखाचा गंडा

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तीन डॉक्टरांनी ६५ रुग्णांवर उपचार केल्याची खोटी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीची ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघा डॉक्टरांविरूद्ध...

View Article

मराठवाड्यातील मतदार ‘आउट ऑफ रीच’च

आधुनिक जगात आजकाल तिऱ्हाईताचा पत्ता घेण्याऐवजी त्याचा संपर्क क्रमांक ‘सेव्ह’ करून घेण्याची क्रांती झाली असली, तरी मराठवाडा साहित्य परिषदेचे मतदार अद्यापही ‘आउट ऑफ रीच’ आहेत. महामंडळाशी संलग्न आणि...

View Article


आयुर्वेदिक डॉक्टरांनी करावा अभ्यास

आयुर्वेदिक डॉक्टरांनी रुग्णाला अॅलोपॅथिक औषध देण्यापूर्वी अभ्यास करणे आवश्यक आहे, कायद्यामध्ये याबाबत कोणत्या प्रकारच्या कलमांची तरतूद आहे, अशा अनेक गोष्टींची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांना करून देण्यात...

View Article

सोडुनी गेला तो राजहंस एक

कुशल राजकारणी, दिलखुलास व्यक्तिमत्त्व, कमालीची मिश्किलता असलेले केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अचानक जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने...

View Article


गंधर्वस्वरांवर जेव्हा पडतो नियमांचा पडदा!

‘जोगी जागो रे’ ही शिवकेदार रागातील विलंबित एकतालातील बंदिश सुरू असताना रसिक अक्षरशः तल्लीन झाले होते. पण, घड्याळाचे काटे मध्यरात्र उलटून गेल्याचे दाखवित असल्याने गंधर्वस्वर आणि नियमांच्या पडद्याच्या...

View Article

पशुधनासाठी कामधेनू दत्तक योजना

वाढता दुष्काळ आणि चारा टंचाईचा बिकट प्रश्न यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याला पशुधनाची जोड मिळावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘कामधेनू योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तीन हजार २७२...

View Article


आता ‘सीएमई’मध्ये पेपरफुटी

‘एनडीए’मधील कर्मचारी भरती घोटाळा ताजा असतानाच आता ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग’ अर्थात ‘सीएमई’मध्ये सिव्हिलियन ग्रुप सी कर्मचा-यांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे....

View Article

एमपीएससीचे विद्यार्थी त्रस्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सध्या घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा केंद्रांमध्ये अचानक होणा-या बदलांमुळे ही परीक्षा देणारे उमेदवार त्रस्त झाले आहेत....

View Article

भाज्या स्वस्त होण्यास सुरुवात

पावसाची हजेरी कायम राहिल्याने फळ आणि पालेभाज्या पुन्हा स्वस्त होऊ लागल्या आहेत. मात्र, आवक रोडावल्याने बटाटा आणि मटार महाग झाला असून, पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी, आणि पालक स्वस्त झाली आहे. गेल्या...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>