ईशान्य भारतीय नागरिक सध्या पुणे सोडून जाण्याच्या मनस्थितीत असतानाच त्यांच्यापैकी काहींचे मन वळवून त्यांना पुण्यातच थांबविण्यामध्ये दत्तवाडीतील साने गुरूजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
↧