हायकोर्ट आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासन ठाम राहणार असल्याचे मंगळवारी (१४ ऑगस्ट) स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कारवाईला पाठिंब्याचे आश्वासन प्रशासनाला दिले आहे.
↧