'स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सावरकर यांची अवहेलनाच केली आहे. या देशात नेहरू-गांधी घराण्याच्या नावे सुमारे ६०० योजना चालू आहेत, मात्र प्रचंड योगदान देऊनही सावरकरांच्या नावे साधे पोस्टकार्डही नसावे यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही', अशा शब्दांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी सरकारवर टीका केली.
↧