वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला असला तरी, त्याच्या वसुलीत राज्यातील 'आरटीओ'समोर अडथळे उभे ठाकले आहेत. परिणामी, हा निर्णय अंमलात येऊन दीड वर्ष झाले तरी, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧