शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा आवश्यक आहे, त्यामुळे शिवसेनेचा त्याला विरोध नाही; मात्र त्यामध्ये शहराच्या हिताला तिलांजली देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
↧