Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

कालव्याचे पाणी मुरले उसाच्या मळ्यांत

$
0
0
खडकवासला प्रकल्पातून खरीप हंगामात केवळ सोळाशे एकरवरील उभ्या ऊस पिकांसाठी पाणी देण्यात आल्याचे एका बाजूला पाटबंधारे विभाग सांगत असताना, कृषी विभागाने प्रत्यक्षात मात्र हवेली, दौंड व इंदापूर या तीन तालुक्यांतील सुमारे साडेबारा हजार एकर क्षेत्रावरील उसाला पाणी मिळाल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ऊस लागवडीला बंदी असताना कालव्याचे पाणी उसाच्या मळ्यांमध्ये जिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>