‘सरकार आणि समाज यांच्यात परस्परांबद्दल गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे गव्हर्नन्सच्या पारंपरिक कल्पना नामशेष होत आहेत. यातूनच, आधुनिक भारतासाठी आवश्यक अशी नवी व्यवस्था निर्माण होईल’, असा आशावाद दिल्लीच्या ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे अध्यक्ष डॉ. प्रताप भानू मेहता यांनी सोमवारी व्यक्त केला.
↧