Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

‘गव्हर्नन्स’च्या पारंपरिक कल्पना कालबाह्य

$
0
0
‘सरकार आणि समाज यांच्यात परस्परांबद्दल गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे गव्हर्नन्सच्या पारंपरिक कल्पना नामशेष होत आहेत. यातूनच, आधुनिक भारतासाठी आवश्यक अशी नवी व्यवस्था निर्माण होईल’, असा आशावाद दिल्लीच्या ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे अध्यक्ष डॉ. प्रताप भानू मेहता यांनी सोमवारी व्यक्त केला.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>