नागरीकरण वाढले, लोकांच्या अडचणीही दिसू लागल्या. त्याची सोडवणूक तर करावीच लागणार आहे. परंतु, निधीची चणचण भासत असल्याने कामे मार्गी लावणे शक्यत नाही. निधीचे कारण लोकांना सांगून भागत नाहीत. अडचणी तर सोडवाव्याच लागणार आहेत. आता निधी द्या मग बघा काय होईल...ही व्यथा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची!
↧