‘भारतीय जनतेची कमालीची उदासीनता आणि दिल्लीत बसलेले सेक्युलर सुलतान यांच्यामुळेच जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचा गुंता झाला आहे. देशाचा अविभाज्य घटक असूनही त्याबाबत खरी माहिती जाणून घेण्याची तळमळ कुणी दाखवत नसल्याने जम्मू-काश्मीर ही समस्या बनली आहे,’ असे मत खासदार तरुण विजय यांनी मंगळवारी व्यक्त केले.
↧