मुंबईत झालेल्या दंगलीमागे बांगलादेशी घुसखोरांचा हात असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. शिक्षणासाठी किंवा नोकरी करणारे ईशान्य भारतातील विद्यार्थी, नोकरदार पुण्यात सुरक्षित आहेत. तसेच यापुढेही त्यांचे परिषदेकडून संरक्षण केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
↧