‘समर्थांच्या सर्व शिकवणीचा सार असणारा ‘दासबोध’ हा सर्वसामान्यांची आयुष्ये प्रकाशित करणारा ग्रंथसूर्य आहे. त्यामुळेच उज्ज्वल राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येक नागरिकाने ‘दासबोधा’ची शिकवण अंगिकारणे आवश्यक आहे,’ असे आवाहन आचार्य गोविंदगिरीजी महाराज यांनी मंगळवारी केले.
↧