पंतप्रधान धर्मनिरपेक्ष असावा, ही भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्वार्थापोटी घेतलेली आहे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.
↧