वारक-यांना झालेल्या अपघाताचे सावट घेऊनच माऊलींच्या पालखीचे नीरा स्नान पार पडले. त्यानंतर पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आता पुढील पाच दिवस वैष्णवांचा हा मेळा जिल्ह्यात असणार आहे.
↧