शिक्षण मंडळाच्या शाळांमधील सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य न मिळाल्याबाबत आता माननीयांमध्ये एकमेकांकडे बोटे दाखविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. दरम्यान, येत्या पंधरा ऑगस्टपूर्वी सर्वांना शालेय साहित्य देण्यात यावे, असे आदेश मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले.
↧