'उद्योग राज्याबाहेर चालले, हे काही बरं लक्षण नाही,' अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरसंधान साधले असतानाच, अर्थमंत्री अजित पवार यांनीही उद्योगांसंदर्भातील धोरण जाहीर करण्याची जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचीच असल्याचे स्पष्ट केले.
↧