पुणे महापालिकेच्या हद्दीलगत समाविष्ट गावांमध्ये झालेल्या बेसुमार बांधकामांमुळे बायपासची अवस्था बिकट झाली आहे. सहा पदरी रोड असूनही मजूर अड्ड्याचा परिसर आणि त्या भागातील सहा आसनी रिक्षांच्या थांब्यांमुळे वारजे आणि परिसरात बायपास वाहतुकीच्या कोंडीमुळे असुरक्षित झाला आहे.
↧