पुणे जिल्ह्यातील चारशे कनिष्ठ महाविद्यालयापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेत ७० ते ९० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील तीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
↧