'प्रसारमाध्यमांनी समाजाच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 'बेक्रिंग न्यूज'मुळे नुकसान होणार नाही, याचे भान राखणे गरजेचे आहे,' असे मत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
↧