जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे. महिना संपण्यास अजून आठ दिवस शिल्लक असतानाच विभागातील टँकरची संख्या ५६९, तर जिल्ह्यातील टँकरची संख्या ६४ वर गेली आहे.
↧