Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर

$
0
0
जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे. महिना संपण्यास अजून आठ दिवस शिल्लक असतानाच विभागातील टँकरची संख्या ५६९, तर जिल्ह्यातील टँकरची संख्या ६४ वर गेली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>