अनेक वर्ष एकमेकांबरोबर सुखाने राहिल्यानंतरही त्यांच्या संसारवेलीवर फूल उमलले नाही. दोघांनाही एकमेकांमध्ये दोष वाटत होता. त्यात त्याच्या अंगावर वाढत चाललेल्या कोडामुळेही तो तिला नकोसा वाटू लागला होता. शेवटी त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला.
↧