वाढत्या उन्हाळ्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईही गंभीर होत चालली असून जिल्ह्यातील ३० गावे व २२९ वाड्या-वस्त्यांना सध्या ५९ टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. प्रत्येक दिवशी टँकरची मागणी वाढत आहे.
↧