राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर खूप मोठा आहे. खरं सांगायचं, तर हा पुरस्कार फक्त मलाच मिळालेला नाही, 'देऊळ'च्या अख्ख्या टीमचा हा पुरस्कार आहे. सिनेमा काढणं हे एकट्या-दुकट्याचं काम नसतं. सगळ्या टीमनं जीव ओतून काम केलं तरच, ती कलाकृती यशस्वी होते- गिरीश कुलकर्णी
↧