उपद्रवी पर्यटकांमुळे इतरांच्या जीवावर बेतू शकते, याचा अनुभव चंदननगर येथील तरुणांच्या ग्रुपने रविवारी राजगडावर घेतला. दगड मारून डिवचलेल्या मधमाश्यांनी हल्ला केल्याने या ग्रुपमधील एका तरुणावर जीव गमाविण्याची वेळ आली होती. मात्र वेळेत मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.
↧