समाजातील लोक अलिकडे स्वार्थी, धूर्त झाले आहेत. कोणाची मदत करणे तर दूरच संवाद देखील साधण्यास हे स्वकेंद्रीत नागरिक पुढे येत नाहीत, अशी वारंवार टीका होते. मात्र, आजही समाजात प्रामाणिक माणसे असल्याची प्रचिती पीएमपीचे कंटक्टर अभिजीत लाड यांनी टीका करणा-या नागरिकांना दिली आहे.
↧