भ्रष्टाचार आणि पुनर्वसनातील अडथळ्यांमुळे गाजत असलेल्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचा तिढा सोडविण्यासाठी खुद्द पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम लक्ष घालणार आहेत. धरणाच्या उभारणीतील अडथळे दूर करण्यासाठी पुण्यात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
↧