उपसूचनांचा पाऊस आणि अकारण वादंग टाळले, तर शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याची पहिलीच संधी लोकप्रतिनिधींना मिळणार आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांमुळे गमावलेली ही संधी आता माननीय साधणार का?
↧