तब्बल ९९ दिवस शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित राहिल्याबद्दल नागपुरातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख १६ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश महावितरणला देण्यात आला आहे.
↧