शहराच्या हद्दीलगतची गावे समाविष्ट करण्याबाबत चालढकल करणाऱ्या पालिकेतील ‘माननीयां’ना कात्रजचा घाट दाखवत राज्य सरकारने थेट त्याबाबतची अधिसूचनाच प्रसिद्ध केली. त्यामुळे, या निर्णयाला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच पालिकेतील नेतेमंडळींपुढे उरला नाही.
↧