आजच्या काळात संघर्ष तीव्र स्वरुपाचा झाला असून बदलांचा झंझावात समोर आला आहे. नव्या काळात नवी आव्हाने येत आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे काम साहित्याच्या माध्यामातून होऊ शकेल. राज्यकर्ते, राजकारणी, सरकार यांच्याकडून समाजाला नवीन काही मिळेल, असे दिसत नाही.
↧