मानसिक ओझ्याखाली दबलेल्या शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा दप्तराच्या वजनानेच पाठदुखीसह मानदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची माहिती तज्ज्ञांच्या निदानातून पुढे आली आहे.
↧