महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील काही प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तब्बल पाच प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली असून या प्रश्नांचे सर्व गुण देण्यात यावेत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
↧