शाळेतील बहुसंख्य शिक्षक इलेक्शन ड्युटीला जुंपल्याने शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनालाही त्यामुळे खीळ बसणार आहे. बदली शिक्षक वारंवार वर्गावर दिल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही अपूर्ण राहत आहे.
↧