धरणे भरल्यावरही शहराची पाणीकपात कायम ठेवण्याचा वाद पेटलेला असतानाच जिल्हाधिकारी आणि कृषि विभागाने दिलेल्या उसाच्या लागवडीच्या माहितीमध्ये प्रचंड तफावत आढळल्याने हा विषय आणखी भडकला आहे. माहितीच्या अधिकारात चुकीची माहिती दिल्याबाबत चौकशी करण्याची मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
↧