‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे नेते अरविंद केजरीवाल हे गांधी टोपी घालूनच असत्य विचार पसरवीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी केला. महात्मा गांधी यांचे विचार बळकट झाल्यावरच मजबूत भारत उभा राहील, असे ते म्हणाले.
↧