मेळघाटातील खंडू, खुर्सी, नाडपा आणि टिंगर्या या नद्यांना आलेल्या पुरामुळे सोळा गावांचा संपर्क तुटला असून सार्वजनिक आणि वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे. या गावांतील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘मैत्री’ संस्थेने केले आहे.
↧