विभागातील दुष्काळग्रस्त गावांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीटंचाई जाणवणा-या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची उपलब्धता हा प्रमुख प्रश्न निर्माण झाला आहे.
↧