पालखी मार्गावरील गावांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून, दरवर्षी शासनाच्या वतीने गावांना देण्यात येणारा विकास निधी अद्यापही शासनाने गावांना दिला नसल्याने या गावांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
↧