नैसर्गिक आपत्तीपासून गावांचे संरक्षण करणाऱ्या देवरायांची सद्यस्थिती आणि तेथील परिसंस्थांचे निसर्ग साखळीतील महत्त्व जाणून घेण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे देशभरातील देवरायांच्या परिसंस्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
↧