शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात केवळ अव्यवस्था आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असून, शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे.
↧