पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे गेल्या दीड वर्षांपासून नदीपात्रातील सुधारणांची ठप्प झालेली कामे पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता आहे. शहरातील नाले आणि नदी सुधारणेबाबतची कामे करण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिला.
↧