पोलिस कर्मचा-यांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांना आठ तासच ड्युटी देण्याचे आदेश पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दिले होते. उत्साहाने सुरू झालेल्या या योजनेला पोलिस कर्मचा-यांनीच 'कात्रजचा घाट' दाखविला आहे.
↧