जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्यासाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिस खात्याने औद्योगिक परिसरातील वाढती गुन्हेगारी, लॅण्ड माफिया, वाळू माफिया यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
↧