औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरीला राजकीय आश्रय असल्यामुळेच ती फोफावली आहे. त्यावर वेळीच आळा न घातल्यास काही उद्योजक अन्यत्र स्थलांतराचा गांभीर्याने विचार करीत आहेत, असा इशारा या क्षेत्रातील उद्योजकांच्या काही संघटनांनी दिला आहे.
↧