Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

विकासाच्या नावाखाली सर्वनाशाला निमंत्रण

$
0
0
पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध खजिना लुटण्यासाठी सर्व राजकीय विचारांमध्ये एकमत आहे. त्याला कोणाचेही संरक्षण नसल्याने विकासाच्या नावाखाली सर्वनाशालाच आमंत्रण दिले जात आहे, अशा कठोर शब्दांत दिल्लीच्या गांधी शांती प्रतिष्ठानच्या अनुपम मिश्र यांनी सरकारला इशारा दिला.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>