नाशिक-नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मराठवाड्याने पळविल्याबद्दल सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे. गुरुवारी नगरच्या शेतकऱ्यांनी श्रीरामपुरात पाटबंधारे खात्याविरुद्ध मोठा मोर्चा काढून सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
↧