‘मानवी जीवनातून नैतिक मूल्ये आणि भावनांना वेगळे करता येणार नाही; परंतु सध्याच्या काळात जीवनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बुद्धिवाद आणि विज्ञानात या गोष्टींना स्थान नाही. त्यामुळे ‘क्राइसेस’ निर्माण होतात,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. के. रं. शिरवाडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
↧